महाराष्ट्रातल्या 'या' गावात कधीच विकलं जात नाही दूध; कारण ऐकून धक्का बसेल

Shubham Banubakode

कोणतं गाव?

सांगलीच्या कडेगाव तालुक्यातील सासपडे गावात आजही दूध विक्री केली जात नाही.

Maharashtra Village Where Milk Is Never Sold

|

esakal

अनेक पिढ्यांची परंपरा

या गावातील लोक दूध किंवा दुधाचे पदार्थ विकत नाहीत. ही परंपरा गेल्या अनेक पिढ्यांपासून सुरू आहे.

Maharashtra Village Where Milk Is Never Sold

|

esakal

कारण काय?

गावकऱ्यांच्या मते दूध विकल्यास गाई-म्हशी पुन्हा गाभण राहत नाहीत, असा अनुभव अनेकदा आला आहे.

Maharashtra Village Where Milk Is Never Sold

|

esakal

जनावरांचा वापर

दूध विक्री टाळून गावकरी जनावरे केवळ शेणासाठी पाळतात. शेणाचा वापर शेतीत खत म्हणून केला जातो.

Maharashtra Village Where Milk Is Never Sold

|

esakal

जुना अनुभव

गावकऱ्यांच्या मते काहींनी यापूर्वी दूध विकण्याचा प्रयत्न केला पण त्यानंतर कुणाचा गोठा जळाला तर कुणाची जनावरं जखमी झालीत.

Maharashtra Village Where Milk Is Never Sold

|

esakal

आर्थिक गणित

याशिवाय दूध व्यवसायासाठी केलेला खर्चही अनेकदा वसूल झाला नाही, त्यामुळे लोकांनी दूध विक्रीचा नाद सोडला आहे.

Maharashtra Village Where Milk Is Never Sold

|

esakal

देवीची परवानगी

काही लोक कडेपूरच्या डोंगराई देवीकडे कौल लावून परवानगी घेतल्यानंतरच दूध विकतात. देवीची मान्यता नसेल तर दूध विक्री केली जात नाही.

Maharashtra Village Where Milk Is Never Sold

|

esakal

आजही सुरु आहे परंपरा

दूध व्यवसायातून उत्पन्न मिळत असले तरी जुन्या अनुभवांमुळे सासपडे गावात दूध विक्रीबाबत भीती आणि परंपरा आजही जिवंत आहे.

Maharashtra Village Where Milk Is Never Sold

|

esakal

महाराष्ट्रातील शाकाहारी गाव, नव्या सूनबाईलाही पाळवा लागतो नियम...

Maharashtra’s Completely Vegetarian Village

|

esakal

हेही वाचा -