Shubham Banubakode
जून २००३ मध्ये मतांच्या आधारावर महाराष्ट्रातील सात आश्चर्यांची निवड करण्यात आली.
Seven Wonders of Maharashtra
भिंतींवर रंगवलेल्या चित्रकृती, बुद्धमूर्ती आणि जातक कथा, अजिंठा लेणी म्हणजे प्राचीन कलेचा जिवंत खजिना आहे.
Seven Wonders of Maharashtra
उल्कापाताने तयार झालेलं हे खाऱ्या पाण्याचं सरोवर निसर्गाची अनोखी किमया दाखवतं.
Seven Wonders of Maharashtra
मुंबईतील हे ऐतिहासिक स्थानक गौथिक शैलीत उभारलेले असून, इतिहास आणि आधुनिकतेचा संगम येथे पाहायला मिळतो.
Seven Wonders of Maharashtra
उंच टेकडीवर वसलेला हा किल्ला, भक्कम तटबंदी आणि गूढ रचनेमुळे आजही थक्क करतो.
पावसाळ्यात फुलांनी नटलेलं कास पठार म्हणजे निसर्गप्रेमींसाठी स्वर्गच आहे.
स्वराज्याची राजधानी असलेला रायगड किल्ला आजही इतिहासाची साक्ष देतो.
भव्य घुमट आणि ध्यानधारणेचं केंद्र असलेला पॅगोडा मनाला शांतता देणारं आधुनिक आश्चर्य आहे.
Twin Capital of the World Igbo-Ora
ESAKAL