पुजा बोनकिले
उन्हाळ्यात काकडी खाणे आरोग्यासाठी फायदेशीर असते. पण पावसाळ्यात काकडी खाल्यास शरीरात कोणते बदल होतात हे जाणून घेऊया.
काकडीचा गुणधर्म थंड असतो,यामुळे पावसाळ्यात काकडी खाल्याने सर्दी- खोकला होऊ शकतो.
पावसाळ्यात काकडी खाल्याने पचनासंबंधित त्रास होऊ शकतो.
पावसाळ्यात काकडी खाल्याने त्वचेला खाज सुटते.
पावसाळ्यात काकडी खाल्याने वारंवार लघवी येते.
योग्य वेळ सकाळी १० ते दुपारी २ पर्यंत आहे
काकडी स्वच्छ असेल तरच खावी.