Mayur Ratnaparkhe
भारतासाठी २०२५ वर्षात सर्वाधिक ११ सामन्यांत २० विकेट्स विकेट्स हर्षित राणाने घेतल्या आहेत.
यापाठोपाठ कुलदीप यादव असून त्याने ११ सामन्यांत १९ विकेट्स या वर्षात घेतल्या आहेत.
रवींद्र जडेजाने १० सामन्यांत १२ विकेट्स घेतल्या असून तो तिसऱ्या क्रमांकावर आहे.
मोहम्मद शमीने ७ सामन्यांत ११ विकेट्स घेतल्या आहेत.
तर वरुण चक्रवर्तीने ४ सामन्यांत १० विकेट्स घेतल्या आहेत.
Rahul Bhatia — co-founder and Managing Director of IndiGo, the airline that became India’s largest carrier by market share
esakal