Swadesh Ghanekar
भारताचा चॅम्पियन्स ट्रॉफीतील पहिला सामना २० फेब्रुवारीला बांगलादेशविरुद्ध होणार आहे.
भारताला पुढील लढतीत पाकिस्तान ( २३ फेब्रुवारी) व न्यूझीलंड ( २ मार्च) या संघांचा सामना करायचा आहे.
रवींद्र जडेजाने १० सामन्यांत भारतासाठी सर्वाधिक १६ विकेट्स घेतल्या आहेत. ५ बाद ३६ धावा ही त्याची सर्वोत्तम कामगिरी आहे
झहीर खानने ९ सामन्यांत १५ विकेट्स घेताना दुसरे स्थान पटकावले आहे.
फिरकीपटू हरभनज सिंग १३ सामन्यांत १४ विकेट्ससह या विक्रमात तिसऱ्या क्रमांकावर आहे.
फलंदाज सचिन तेंडुलकर यानेही ११ सामन्यांत १४ विकेट्स घेतल्या आहेत. ४ बाद ३८ धावा ही त्याची सर्वोत्तम कामगिरी आहे.
भुवनेश्वर कुमारने १० सामन्यांत १३ विकेट्स घेतल्या आहेत.
जलदगती गोलंदाज इशांत शर्मा ७ सामन्यांत १३ विकेट्ससह सहाव्या क्रमांकावर आहे.