मुघल बादशहा रात्री 'या' गोष्टींना प्रचंड घाबरायचे!

संतोष कानडे

मुघल

मुघल बादशहा बाहेरून अत्यंत शक्तिशाली दिसत असले, तरी त्यांना अनेक गोष्टींची भीती वाटायच.

मुघल शासक

इतिहासकारांच्या नोंदीनुसार, अनेक मुघल शासकांना रात्री हत्या होण्याची भीती सतावत असे.

कटकारस्थान

सत्तेसाठी राजघराण्यातच कटकारस्थानं होत असल्याने ते नेहमी सावध राहत.

औरंगजेब

औरंगजेब तर आपल्या मुलांवर आणि सरदारांवरही पूर्ण विश्वास ठेवत नव्हता.

जहांगीर

अकबर आणि जहांगीर यांच्या काळात राजवाड्यांमध्ये गुप्तहेर व्यवस्था अत्यंत मजबूत ठेवली जात होती.

विशेष रक्षक

रात्रीच्या वेळी महालांच्या सुरक्षेसाठी विशेष रक्षक आणि गुप्त पहारेकरी तैनात असत.

बादशहा

काही मुघल बादशहांना विष देऊन मारले जाईल, अशीही भीती होती, त्यामुळे अन्न आधी चाखून पाहिले जात असे.

ज्योतिषी

त्या काळात ज्योतिष, अपशकुन आणि स्वप्नांवरही मोठा विश्वास ठेवला जात होता.

खोली

काही बादशहा रात्री एकटे झोपत नसत आणि खोली वारंवार बदलत असत.

इतिहास

इतिहास सांगतो की, मुघल साम्राज्य जितकं वैभवशाली होतं, तितकंच ते भीती, संशय आणि सत्तासंघर्षांनी भरलेलं होतं.

जनगणनेत 'या' प्रश्नांची उत्तरं देऊ नका!

<strong>येथे क्लिक करा</strong>