सकाळ वृत्तसेवा
मुघलांच्या हरममध्ये हजारो महिला असायच्या. बादशहांच्या अय्याशीसाठी त्यांचा वापर होत असे.
मुघल बादशहा नाराज होऊ नये, त्याची आपल्यावर मेहरनजर असावी, यासाठी महिला स्वतःला मेन्टेंन ठेवायच्या.
सायंकाळची वेळ झाली की हरममधल्या महिला मेकअप करायच्या. नाचगाण्यासाठी तयार व्हायच्या.
बादशहाच्या नजरेमध्ये आपण कमी पडू नये, यासाठी हवं ते सगळं करायच्या. कारण बादशहा नाराज होऊ नये.
बादशहा नाराज होऊ नये, यासाठी महिला सतत चिंतीत असायच्या. त्यासाठीच त्या कष्ट घ्यायच्या.
बादशहा कुणासोबत बिछाण्यावर जाणार, हेदेखील आधीच ठरलेलं असायचं. बादशहाच ते ठरवायचा.
एखादी महिला चांगल्या पद्धतीने तयार झाली नसेल, मेकअप नसेल तर बादशहा नाराज व्हायचा.
यामुळेच हरममधल्या महिला कायम चिंतेत असायच्या. दासी, नृत्यांगणा, कनिज, बेगम सगळ्या महिला तणावात जीवन जगायच्या.