26/11, 14 फेब्रुवारी की 22 एप्रिल? भारतातील सर्वात भीषण दहशतवादी हल्ला कोणता?

सकाळ वृत्तसेवा

पहलगाम हल्ला - 22 एप्रिल 2025

जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये पर्यटकांवर भीषण दहशतवादी हल्ला. यात 28 मृत्यू, 20 नागरिक जखमी झाले आहेत. या हल्ल्याची जबाबदारी TRF ने घेतली आहे.

biggest terrorist attacks in india | Sakal

हल्ल्याचा क्रूर प्रकार

आतंकवाद्यांनी पर्यटकांचे आधी नाव विचारले, मग कलमा म्हणायला लावला आणि मग गोळ्या झाडल्या.

biggest terrorist attacks in india | Sakal

पुलवामा हल्ला - 14 फेब्रुवारी 2019

CRPF जवानांच्या ताफ्यावर आत्मघातकी हल्ला झाला होता. त्यावेळी 40 जवान शहीद झाले होते. जैश-ए-मोहम्मदने या हल्ल्याची जबाबदारी घेतली होती

biggest terrorist attacks in india | Sakal

हल्ल्याची तीव्रता आणि परिणाम

हा हल्ला इतका जबरदस्त होता की सीआरपीएफच्या बसचे तुकडे झाले. देशभरात संतापाची लाट उसळली होती.

biggest terrorist attacks in india | Sakal

26/11 मुंबई हल्ला - 2008

दहशतवाद्यांनी समुद्रमार्गे मुंबईत घुसखोरी केली होती. CST स्टेशन, ताज हॉटेल, ओबेरॉयवर हल्ला केला होता. या हल्ल्यात 160+ मृत, 200+ लोक जखमी झाले होते.

biggest terrorist attacks in india | Sakal

कसाब आणि त्याचा शेवट

10 दहशतवादी भारतात शिरले होते, त्यातले 9 ठार झाले आणि अजमल कसाब जिवंत पकडला गेला, नंतर त्याला फाशी दिली गेली होती.

biggest terrorist attacks in india | Sakal

कोणता होता सर्वात मोठा हल्ला?

मृतांच्या संख्येनुसार – 26/11 सर्वात मोठा हल्ला होता. पुलवामा आणि पहलगाम देखील तितकेच गंभीर दहशतवादी हल्ले आहेत.

biggest terrorist attacks in india | Sakal

देशभरातून प्रतिक्रिया

पहलगाम हल्ल्यानंतर सामान्य नागरिकांनी सहानुभूती व्यक्त केली आहे. सोशल मीडियावर संतापाची लाट उसळली आहे.

biggest terrorist attacks in india | Sakal

कोणते लोक सर्वात जास्त धर्म सोडत आहेत?

Who’s Leaving Their Religion the Most | Sakal
येथे क्लिक करा