नेहाचा एक निर्णय अन् सर्वांनाच बसला धक्का

सकाळ डिजिटल टीम

हिंदी आणि मराठी अभिनेत्री नेहा पेंडसे हिने मागे घेतलेल्या एका निर्णयामुळे सगळेच आवाक् झाले होते

तिचा लग्नाचा निर्णय सगळ्यांनाच धक्का देणारा होता, परंतु तिने टिकाकारांना जशास तशी उत्तरं दिली

नेहाने शार्दूल सिंग बियासशी लग्न केलं होतं. बियासचा आधीच दोनदा घटस्फोट झालेला होता

शार्दूलला पहिल्या पत्नींपासून दोन मुलं आहेत

'ये बुढ्ढा कौंन हैं' असं म्हणत तिला ट्रोलर्स चिडवत होते

मात्र नेहाने त्यांना जशास तसं उत्तर देऊन गप्प केलं होतं

१९९० साली आलेली हिंदीतली 'हसरतें' ही मालिकाही खूप गाजली होती

१९९८ मध्ये डीडी नॅशनलवर आलेली 'मीठी मीठी बातें' या हिंदी मालिकेमुळे नेहा चर्चेत आली

बनावट जिरे कसे ओळखायचे?

cumin seeds | esakal