निजामांच्या काळात कसा होता आपला भारत देश? कल्पनेपलीकडची 10 ऐतिहासिक छायाचित्रे, पाहून वाटेल आश्चर्य

Saisimran Ghashi

राजकीय स्वायत्तता

निजामांनी ब्रिटिश संरक्षणाखाली स्वतंत्र संस्थान चालवले, जे १७२४ ते १९४८ पर्यंत टिकले.

esakal

आर्थिक समृद्धी

कृषी आणि हिरे व्यापाराने संस्थान श्रीमंत झाले, विशेषतः गोलकुंडा खाणींमुळे.

esakal

प्रशासकीय व्यवस्था

उर्दू भाषेत हा राज्यकारभार चालवला गेला.

esakal

शिक्षणाचा अभाव

सामान्य लोकांना प्राथमिक शिक्षण मिळाले नाही, फक्त उच्चवर्गीयांसाठी शाळा होत्या.

esakal

सैन्य शक्ती

निजामचे खासगी सैन्य 'रजाकार' हिंसाचार आणि दडपशाहीसाठी कुप्रसिद्ध होते.

esakal

सांस्कृतिक मिश्रण

हिंदू-मुस्लिम संस्कृतींचे संमिश्रण झाले, चारमिनारसारखी वास्तुकला उभी राहिली.

esakal

मराठवाडा मुक्ती संग्राम

मराठवाडा मुक्ती संग्राम, ऑपरेशन पोलो झाले आणि निजाम सरकारला शरण आले

esakal

स्वातंत्र्योत्तर अंत

१९४८ मध्ये भारतीय सैन्याने संस्थान विलीन करून निजामशाहीचा अंत केला.

esakal

छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील महाराष्ट्र कसा होता? सच्चे मावळे असाल तर नक्की पाहा ऐतिहासिक छायाचित्रे

Shivaji Maharaj Maharashtra Old Photos

|

esakal

येथे क्लिक करा