Anuradha Vipat
पाकिस्तानी अभिनेत्री नादिया खान सोशल मिडीयावर कायम सक्रिय असते
आता नादिया खानने बॉलीवूडमधील तिन्ही खानबद्दल केलेल्या विधानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे
पाकिस्तानी कलाकारांना भारतात काम न करू देण्यासाठी कट रचल्याचा आरोप तिने या व्हिडीओत केला आहे.
तिने ‘क्या ड्रामा है’ या शोमध्ये हजेरी लावली होती. यावेळी तिने हे विधान केले आहे
तसेच या शोमध्ये तिने “सलमान, आमिर आणि शाहरुख या तीन खानसह भारतातील आघाडीचे कलाकार फवाद खानसारख्या तरुण पाकिस्तानी अभिनेत्याच्या घाबरले होते. असंही ति म्हणाली आहे
पुढे बोलताना पाकिस्तानी कलाकारांवर राजकीय कारणांसाठी बंदी घालण्यात आली नाही, तर भारतीय कलाकारांनी त्यांच्याविरोधात कट रचला होता,” असंही नादिया म्हणाली आहे.