...म्हणून पेशव्यांनी फडणवीस घराण्याचे उपकार कधीही विसरले नाहीत

संतोष कानडे

नाना फडणवीस कोण होते?

नाना फडणवीस (१२ फेब्रुवारी १७४२ – १३ मार्च १८००) हे उत्तर पेशवाईतील थोर मुत्सद्दी होते. त्यांचं मूळ नाव बाळाजी जनार्दन भानू.

भानू घराण्याचा इतिहास

रत्नागिरीजवळील वेळास येथील भानू आणि श्रीवर्धनचे भट यांचचा जवळचा संबंध होता.

मराठी राज्यात पहिली नोकरी

राजाराम महाराजांच्या काळात नाना फडणवीसांचे पूर्वज मराठा राजवटीत विविध अधिकार पदांवर कार्यरत होते.

पेशव्यांची निष्ठा जपणारे भानू

हबशांच्या छळामुळे देशावर आलेल्या बाळाजी विश्वनाथ भट यांनी सरसेनापती धनाजी जाधवांकडे नोकरी पत्करली. पुढे ते मराठेशाहीचे पेशवा बनले.

फडणविशीचा वारसा कसा मिळाला?

बाळाजी विश्वनाथांनी स्वतः शाहू महाराजांकडून राज्याची फडणविशी मिळवली आणि ती नानांचे आजोबा हरी महादजी भानूंना दिली.

१७१९ मधील बलिदान

दिल्लीहून परतताना झालेल्या मराठ्यांच्या कत्तलीत बाळाजी महादजी (नानांचे आजोबा) बळी पडले. पेशव्यांच्या जीवासाठी त्यांनी बलिदान दिलं.

पेशव्यांचा कृतज्ञता भाव

पेशवे घराण्याने हे बलिदान कधीही विसरलं नाही. भानू घराण्याला पुण्यात मानाचं स्थान मिळालं.

नाना फडणीस यांना कधी अधिकार मिळाला?

नाना फडणवीस यांच्याकडे अवघ्या १४ व्या वर्षी फडणविशीची वस्त्रे आली आणि त्यांनी मुत्सद्देगिरीची जबाबदारी स्वीकारली.

नानांची मुत्सद्देगिरी आणि कर्तृत्व

पुढे नाना फडणवीस यांनी पेशवाईच्या सत्तेचा गाडा चालवला. इंग्रजांशी चर्चापासून ते मराठा साम्राज्य सावरण्यात त्यांचा मोठा वाटा होता.

औरंगजेबाचा हल्ला झाला तेव्हा विठोबाची मूर्ती कुठे लपवली होती?

येथे क्लिक करा