पुण्यातील कागदावर लिहिण्यात आली भारताची राज्यघटना...

Shubham Banubakode

संविधानासाठी वापरलेला कागद

भारतीय संविधानासाठी जो कागद वापरण्यात आला, तो पुण्यातील 'पुणे हँडमेड पेपर इन्स्टिट्युट’मध्ये बनवण्यात आला असं सांगितलं जातं.

Indian Constitution

|

esakal

संस्थेची स्थापना

‘पुणे हँडमेड पेपर इन्स्टिट्युट’ची स्थापना १९४० साली महात्मा गांधींच्या स्वदेशी चळवळीमधून झाली होती.

Indian Constitution

|

esakal

खादी ग्रामोद्योग मंडळाखाली वर्ग

खादी बोर्डाची स्थापना झाली त्याच वेळी हस्तकागद संस्थेला खादी ग्रामोद्योग मंडळाखाली आणण्यात आले.

Indian Constitution

|

esakal

इको-फ्रेंडली कागद

इथे बनणारा हक्क कागद पूर्णपणे इको-फ्रेंडली आहे. यासाठी कुठेही झाडं तोडली जात नाही. किंवा पाण्याचं प्रदूषण नाही

Indian Constitution

|

esakal

किती वर्ष टिकतो कागद?

हा कागद लाकडाऐवजी कॉटनपासून तयार केला जातो. त्याचे आयुष्य १०० वर्षांपेक्षा जास्त असते.

Indian Constitution

|

esakal

सरकारी कागदपत्रांसाठी वापर

याच कारणामुळे महत्त्वाच्या सरकारी दस्तऐवजांसाठी या कागदाला प्राधान्य दिल जातं.

Indian Constitution

|

esakal

पदवी प्रमाणपत्रासाठी मागणी

आज संस्थेत १४०० हून अधिक प्रकारचे हस्तकागद तयार केले जातात. हाच कागद देशभातील विद्यापीठात पदवी प्रमाणपत्रासाठी वापरला जातो.

Indian Constitution

|

esakal

राज्यघटनेती मुळ प्रत

भारताच्या राज्यघटनेची मूळ प्रत ही ‘पुणे हँडमेड पेपर इन्स्टिट्युट’च्या हक्क कागदावरच छापण्यात आली होती, असं म्हटलं जातं.

Indian Constitution

|

esakal

पुण्यात नाही तर विदर्भात आहे महाराष्ट्राचं बालाजी मंदिर, काय आहे पेशवे कनेक्शन?

vidarbha chimur prati balaji temple history

|

esakal

हेही वाचा -