समुद्रकिनारी वसलेला नयनरम्य 'पुर्णगड किल्ला'

Apurva Kulkarni

मुचकुंदी नदी

रत्नागिरीपासून 25 किमी अंतरावर मुचकुंदी नदीच्या मुखाशी पुर्णगड किल्ला उभारलेला आहे. पुर्णविराम आकाराचा लहानसा किल्ला असल्याने त्याला पुर्णगड असं नाव देण्यात आलय.

Purnagad Fort:

|

esakal

पुर्णगड

हा किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात बांधलेल्या किल्लापैकी एक असून हा किल्ला बांधल्यानंतर अनेक किल्ल्यांचे काम थांबवल्यानं याला पुर्णगड असं नाव दिल्याचं बोललं जातं.

Purnagad Fort:

|

esakal

नानासाहेब पेशवे

परंतु काही ऐतिहासिक कथेनुसार अठराव्या शतकात नानासाहेब पेशवे यांच्या काळात आनंदराव धुळप यांनी या किल्ल्याची बांधणी केली.

Purnagad Fort:

|

esakal

आयताकृती

हा किल्ला आयताकृती असून पुर्व पश्चिम असा पसरलेला आहे. या किल्ल्याच्या तटबंदीत एकून सात बुरूज आहे.

Purnagad Fort:

|

esakal

टेहळणीचा किल्ला

मुचकुंदी नदीच्या खाडीपात्रातून होणाऱ्या व्यापारावर लक्ष ठेवण्यासाठी पेशवेकाळात हा पुर्णगड टेहळणीचा किल्ला बांधण्यात आल्याचं बोललं जातं.

Purnagad Fort:

|

esakal

निसर्ग सौदर्य

अतिशय दाट झाडीमध्ये समुद्र किनारी टेकडीवर उभा असलेला हा पुर्णगड निसर्ग सौदर्याने भरलेला आहे.

Purnagad Fort:

|

esakal

राहण्याची सोय

या पुर्णगड किल्ल्याजवळ कोणतीही राहण्याची खाण्याची सोय नाही. सकाळी 6 ते सायंकाळी 6 पर्य़ंत तुम्ही किल्ल्यावर जाऊ शकतात.

Purnagad Fort:

|

esakal

शुल्क नाही

रत्नागिरी रेल्वे स्टेशनपासून 24 किलोमीटर अंतरावर हा किल्ला आहे. या किल्ला पाहण्यासाठी कोणतेही शुल्क नाही.

Purnagad Fort:

|

esakal

कुतुब मिनारच्या आत नक्की काय आहे आणि आत जाण्यास का बंदी आहे?

हे ही पहा...