Shubham Banubakode
किल्ल्यांच्या रचनेत दरवाज्यांना मोठं महत्त्व होतं. देवगिरी आणि रायगडच्या रचनेतला हा फरक इतिहासाच्या एका महत्त्वाच्या प्रसंगाशी जोडला जातो.
Why did Shivaji Maharaj focus on fort gateways
esakal
१६५६ मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी जावळीकर मोरेंचा पराभव केला आणि रायगड किल्ला आपल्या ताब्यात घेतला.
Why did Shivaji Maharaj focus on fort gateways
esakal
रायगड सह्याद्रीत उंच ठिकाणी असल्याने नैसर्गिक संरक्षण मिळत होतं. महाराजांनी या किल्ल्याची डागडुजी करून तो राजधानी म्हणून विकसित केला.
Why did Shivaji Maharaj focus on fort gateways
esakal
महाराज पहिल्यांदा रायगडावर पोहोचले तेव्हा त्यांनी रायकड आणि देवगिरीच्या किल्ल्याची तुलना करत एक महत्त्वाचं वाक्य म्हटल होतं. सभासद बखरीत याचा उल्लेख आहे.
Why did Shivaji Maharaj focus on fort gateways
esakal
ते म्हणतात, हा किल्ला उंच आहे. तर देवगिरी किल्ला हा पृथ्वीवरचा चखोड किल्ला आहे. पण त्या किल्ल्याला एकच दारवाचा आहे.
Why did Shivaji Maharaj focus on fort gateways
esakal
देवगिरीला दुसरा दरवाजा असता, तर राजा रामचंद्रदेव यादव यांना मागच्या दरवाजातून बाहेर पडता आलं असतं. पुढे ७०० वर्षांचा इतिहास वेगळा असता.
Why did Shivaji Maharaj focus on fort gateways
esakal
याच इतिहासातून धडा घेत शिवाजी महाराजांनी रायगडावर एक नव्हे, तर दोन महत्त्वाचे दरवाजे बांधले.
Why did Shivaji Maharaj focus on fort gateways
esakal
पुढे राजाराम महाराज आणि ताराराणी साहेब याच दुसऱ्या दरवाजातून बाहेर पडून जिंजीला जाऊ शकले.
Why did Shivaji Maharaj focus on fort gateways
esakal
railway
esakal