Puja Bonkile
उन्हाळ्यात थंड पाणी प्यायल्याने मन शांत होते.
फ्रिजमधील पाणी न पिता तुम्ही माठातील पाणी पिऊ शकता. यामुळे अनेक आजार दूर होतात.
मातीच्या भांड्यातील पाणी प्यायल्याने अनेक आजार दूर राहतात.
माठातील पाणी प्याल्याने गॅसची समस्या कमी होते.
चमकदार त्वचेसाठी माठातील पाणी पिऊ शकता.
उष्णतेपासून आराम मिळावायासाठी माठातील पाणी प्यावे.
रक्तदाब नियंत्रणात राहतो.
शारिरिक वेदना कमी होण्यास मदत मिळते.