पुजा बोनकिले
जोडीदारासोबत भांडण होणे सामान्य गोष्ट आहे.
पण भांडण झाल्यावर काही गोष्टींची काळजी घेणे गरजेचे आहे
भांडण सोडवण्याची घाई करू नका. यामुळे समोरचा व्यक्ती चिडू शकतो.
भांडण संपवायचे असेल तर यामागे कारण कोणते होते याचा शोध घेऊ नका.
एकच गोष्ट वारंवार बोलू नका.
भांडण संपल्यावर जोडीदाराला टोंमणे मारू नका. यामिळे नव्या वादाला तोंड फुटू शकते.