पुजा बोनकिले
आयुर्वेदात वात, पित्त, आणि कफ हे शरीराचे तीन मूलभूत दोष मानले जातात.
या दोषांवर शरीराचे शारीरिक, मानसिक आणि भावनिक आरोग्य अवलंबून असते.
प्रत्येक व्यक्तीचा प्रकृती प्रकार या त्रिदोषांवर आधारित असतो.
‘सकाळ प्रस्तुत- सुहाना स्वास्थ्यम्’ उपक्रमात ज्येष्ठ आयुर्वेदतज्ज्ञ डॉ. मनीषा मिश्रा यांनी सांगितले.
शरीरातील हालचाल आणि चेतनास्थिती नियंत्रित करते. मेंदू, स्नायू, आणि मज्जासंस्था यांच्यातील संदेशवहनाचे काम वात दोष करते.
पचन, चयापचय, शरीरातील तापमान नियंत्रित करणे आणि मानसिक स्पष्टता वाढवणे.
शरीराची बांधणी, स्नेहन आणि प्रतिकारशक्ती मजबूत ठेवणे.
आयुर्वेदानुसार दिनचर्या, ऋतूचर्या आणि रसायन ही तीन महत्त्वाची तत्त्वे आहेत, जी निरोगी जीवनासाठी मार्गदर्शक आहेत.