७७ हजार घोडेस्वार, हत्ती आणि हजारो सैनिक... स्वराज्यावर आलेलं हे सर्वात मोठं संकट!

Sandip Kapde

आक्रमण

शायिस्ताखान तब्बल एक लाखाच्या आसपासच्या प्रचंड सैन्यबळासह स्वराज्यावर चालून आला होता.

100,000 Troops Enter Swarajya

|

esakal

सैन्य

या फौजेत सुमारे ७७ हजार घोडेस्वार, प्रशिक्षित पायदळ, हत्ती आणि मोठ्या प्रमाणावर युद्धसामग्री होती.

100,000 Troops Enter Swarajya

|

esakal

सरदार

या मोहिमेत एकूण ६८ हून अधिक नामांकित सरदार सहभागी झाले होते.

100,000 Troops Enter Swarajya

|

esakal

मुस्लिम

सैन्यातील २९ सरदार मुस्लिम होते आणि त्यामध्ये तुर्की, उझबेकी, हबशी, पठाणी, पर्शियन तसेच एतद्देशीय योद्ध्यांचा समावेश होता.

100,000 Troops Enter Swarajya

|

esakal

हिंदू

या फौजेत ३९ हिंदू सरदार होते, ज्यामध्ये १७ रजपूत आणि २२ मराठा सरदारांचा समावेश होता.

100,000 Troops Enter Swarajya

|

esakal

प्रस्थान

शायिस्ताखानाने २८ जानेवारी १६६० रोजी औरंगाबाद येथून स्वराज्य मोहिमेसाठी प्रस्थान केले.

100,000 Troops Enter Swarajya

|

esakal

प्रवास

औरंगाबाद ते नगर हा सुमारे ११० किलोमीटरचा प्रवास त्याने १४ दिवसांत पूर्ण केला.

100,000 Troops Enter Swarajya

|

esakal

नगर

११ फेब्रुवारी १६६० रोजी शायिस्ताखानाची फौज नगर येथे दाखल झाली.

100,000 Troops Enter Swarajya

|

esakal

कूच

२५ फेब्रुवारी रोजी नगरहून पुढील स्वराज्य मोहिमेसाठी सैन्याने पुन्हा कूच केले.

100,000 Troops Enter Swarajya

|

esakal

भीमा

२९ फेब्रुवारी रोजी शायिस्ताखानाने मुघल साम्राज्याची दक्षिण सीमा मानली जाणारी भीमा नदी ओलांडली.

100,000 Troops Enter Swarajya

|

esakal

प्रवेश

भीमा नदी पार करताच शायिस्ताखानाच्या सैन्याने अधिकृतपणे स्वराज्याच्या भूमीत प्रवेश केला.

100,000 Troops Enter Swarajya

|

esakal

आव्हान

इतक्या प्रचंड सैन्यशक्तीसमोर स्वराज्याची परीक्षा होती, पण पुढे छत्रपती शिवाजी महाराजांनी इतिहास घडवणारा प्रतिकार उभा केला.

100,000 Troops Enter Swarajya

|

esakal

छत्रपती शिवाजी महाराजांचा लष्करी तळ कसा असायचा? प्रत्येक मराठी माणसाने वाचायला हवं

Shivaji Maharaj Military Camp Facts

|

esakal

येथे क्लिक करा