सकाळ वृत्तसेवा
छत्रपती शिवाजी महाराजांना महाराष्ट्राचे आराध्य दैवत मानले जाते
त्यांच्यामुळे महाराष्ट्रात, स्वराज्यात अनेक किल्ले सामील झाले.
महाराष्ट्रातील काही प्रमुख किल्ले जवळपास दीडशे वर्षांपूर्वी कसे होते, पाहा या छायाचित्रातून
विजयदुर्ग किल्ल्याचे हे दुर्मिळ छायाचित्र आहे
देवगिरी किल्ल्याचे हे दुर्मिळ छायाचित्र आहे
रायगड किल्ल्याचे हे दुर्मिळ छायाचित्र आहे
रायगड स्वराज्याची राजधानी होती
समुद्रव्याप्त जंजिरा किल्ल्याचे हे दुर्मिळ छायाचित्र आहे