शिवरायांचा वृक्षतोडीविरोधात कडक नियम काय होता? फांदीदेखील कापू न देण्यामागचं रहस्य

Sandip Kapde

तपोवन

नाशिकच्या तपोवनातील वृक्षतोडीवरून सरकारवर टीका होत आहे, तुम्हाला माहिती आहे का, छत्रपती शिवाजी महाराजांनीही वृक्षतोडीला ठाम विरोध केला होता.

Chhatrapati Shivaji Maharaj

|

esakal

दृष्टिकोन

छत्रपती शिवाजी महाराजांचा पर्यावरणाकडे पाहण्याचा दृष्टिकोन अत्यंत संवेदनशील आणि दूरदृष्टीचा होता.

Chhatrapati Shivaji Maharaj

|

esakal

विरोध

महाराजांनी वृक्षतोडीला स्पष्ट शब्दांत विरोध दर्शवून जंगलाचे महत्त्व अधोरेखित केले.

Chhatrapati Shivaji Maharaj

|

esakal

संदेश

त्यांच्या पत्रांमधून पर्यावरण बिघडल्यास जीवन उद्ध्वस्त होते, असा ठाम संदेश सतत दिला आहे.

Chhatrapati Shivaji Maharaj

|

esakal

इशारा

जंगल आणि भूमी जाळण्याविरुद्ध त्यांनी कठोर इशारा देत ते शेतकऱ्यांच्या जीवाशी खेळ असल्याचे म्हटले.

Chhatrapati Shivaji Maharaj

|

esakal

मत

जमीन जाळणे म्हणजे शेतकऱ्याला जिवंत जाळणे, असे त्यांचे ठाम मत होते.

Chhatrapati Shivaji Maharaj

|

esakal

नियम

स्वराज्यातील जंगलांची तोड काटेकोरपणे थांबवावी, असा नियम त्यांनी घालून दिला होता.

Chhatrapati Shivaji Maharaj

|

esakal

लक्ष

रामचंद्रपंत अमात्यांनी आज्ञापत्रात पर्यावरण संरक्षणावर महाराजांचे विशेष लक्ष होते, असे नमूद केले आहे.

Chhatrapati Shivaji Maharaj

|

esakal

सूचना

गडांवरील झाडी वाढवण्याची स्पष्ट सूचना महाराजांनी प्रशासकांना दिली होती.

Chhatrapati Shivaji Maharaj

|

esakal

संरक्षण

गडांचे संरक्षण बऱ्याच अंशी झाडीवर अवलंबून असल्याने ती जपण्याचा आदेश होता.

Chhatrapati Shivaji Maharaj

|

esakal

मनाई

गडावरील झाडीची एकही काठी तोडू देऊ नये, अशी कठोर मनाई करण्यात आली होती.

Chhatrapati Shivaji Maharaj

|

esakal

प्रोत्साहन

नवीन झाडे लावण्यास आणि हरित क्षेत्र वाढवण्यास महाराजांनी विशेष प्रोत्साहन दिले.

Chhatrapati Shivaji Maharaj

|

esakal

रणनीती

युद्धकाळात झाडे आणि झाडीचा सैन्य लपवण्यासाठी रणनीती म्हणून उपयोग केला जात असे.

Chhatrapati Shivaji Maharaj

|

esakal

आडोसा

शत्रूच्या हल्ल्यापासून संरक्षणासाठी झाडी पडकोटासारखा नैसर्गिक आडोसा पुरवत असे.

Chhatrapati Shivaji Maharaj

|

esakal

उपयोग

गडावरील दुरुस्ती आणि बांधकामासाठी लागणाऱ्या लाकडाचा उपयोगही नियंत्रित पद्धतीने झाडांमधूनच मिळत असे.

Chhatrapati Shivaji Maharaj

|

esakal

परंपरा

स्वराज्यात पर्यावरण जपण्याची परंपरा टिकवणे ही महाराजांची दूरदृष्टी आणि शाश्वत विचारसरणी दर्शवते.

Chhatrapati Shivaji Maharaj

|

esakal

छत्रपती शिवाजी महाराजांनी घराणेशाही कशी मोडीत काढली?

Chhatrapati Shivaji Maharaj

|

esakal

येथे क्लिक करा