म्हणून तुटला अभिषेक-करिश्माचा साखरपुडा

Anuradha Vipat

साखरपुडा

 ऐश्वर्याशी लग्न होण्यापूर्वी अभिषेकचा करिश्माशी साखरपुडा झाला होता

Abhishek-Karisham's marriage broke

वैयक्तिक कारण

पण काही वैयक्तिक कारणांमुळे त्यांच होणार लग्न मोडलं आणि ते वेगळे झाले.

Abhishek-Karisham's marriage broke

करीअरमध्ये यशस्वी

2002 साली अभिषेक-करिश्माचा साखरपुडा झाला तेव्हा करिश्मा कपूर ही तिच्या करीअरमध्ये खूप यशस्वी होती

Abhishek-Karisham's marriage broke

इच्छा

आपली मुल चांगलं आयुष्य जगावीत, त्यांचं भविष्य सुरक्षित असावं अशी करिश्माची आई अभिनेत्री बबिता यांचीही अशीच इच्छा होती

Abhishek-Karisham's marriage broke

ॲग्रीमेंट

करिश्माला आर्थिकदृष्ट्या सुरक्षित ठेवण्यासाठी बबिता यांना एक ‘ॲग्रीमेंट’ करायचं होतं, त्या ‘ॲग्रीमेंट’ वर अमिताभ आणि जया बच्चन यांच्याही सह्या हव्या होत्या.

Abhishek-Karisham's marriage broke

स्पष्टपणे नकार

मात्र अमिताभ बच्चन यांनी अशा कोणत्याही करारावर सही करणे नाकारले. त्यांनी बबिता यांना त्यांच्या तोंडावरच स्पष्टपणे नकार दिला. यानंतर अचानकच अभिषेक बच्चन आणि करिश्मा कपूर यांचं नातं तुटलं, त्यांचा साखरपुडा मोडला.

Abhishek-Karisham's marriage broke

२८ वर्षांनी पुन्हा एकदा “झांझरिया"गाण्यावर थिरकले करिश्मा आणि सुनील