म्हणून करण जोहरने रंगपंचमी खेळणं केलं बंद

Anuradha Vipat

करण जोहर

करणला होळी आवडत नाही अस नाही मात्र एका घटनेनंतर त्याने रंगपंचमी खेळणं बंद केलं.

Karan Johar

हा निर्णय

अमिताभ बच्चन यांच्या घरातील होळी पार्टीनंतर करणने हा निर्णय घेतला होता

Karan Johar

अभिषेक बच्चन कारणीभूत

करणच्या या निर्णयामागे अभिषेक बच्चन कारणीभूत आहे असं खुद्द करणनेच सांगितला होत.

Karan Johar

सर्वांना सांगण्याचा प्रयत्न

बिग बींच्या घरी होळी पार्टीला पोहोचलेल्या करणने सर्वांना सांगण्याचा प्रयत्न केला की त्याला रंगपंचमी खेळायला आवडत नाही.

Karan Johar

तो काही बोलण्याआधीच...

मात्र तो काही बोलण्याआधीच अभिषेकने करणला उचलून पूलमध्ये फेकलं. अभिषेकने करणला पूर्णपणे रंगात माखलं होतं.

Karan Johar

रंगपंचमी

या घटनेनंतर करण खूप घाबरला होता तेव्हापासून करणने रंगपंचमी खेळणं बंद केलं.

Karan Johar

तापसी पन्नूने बॉयफ्रेंडसोबत गुपचूप उरकलं लग्न?