म्हणून अखेर माधुरी दीक्षितने घेतला भारतात परतण्याचा निर्णय

Anuradha Vipat

करिअरच्या शिखरावर...

बॉलीवूडच्या ‘धकधक गर्ल’ माधुरी दीक्षितने करिअरच्या शिखरावर असताना १९९९ मध्ये लग्नगाठ बांधली.

Madhuri Dixit

स्थायिक

लग्नानंतर माधुरी आपल्या पतीबरोबर अमेरिकेत स्थायिक झाली होती.

Madhuri Dixit

ब्रेक

लग्नानंतर काही चित्रपटांमध्ये काम केल्यावर अभिनेत्रीने सिनेविश्वापासून काही काळ ब्रेक घेण्याचा निर्णय घेतला.

Madhuri Dixit

भारतात

माधुरी काही वर्षे अमेरिकेत राहिल्यावर २०११ मध्ये भारतात परतली.

Madhuri Dixit

भाष्य

आता तिने हा निर्णय का घेतला? याबद्दल माधुरीने एका दिलेल्या मुलाखतीत भाष्य केलं आहे.

Madhuri Dixit

निर्णय

माधुरी म्हणाली, मुंबईत परतणं हा निर्णय आमच्या कुटुंबीयांसाठी खूपच सोयीचा आणि जाणीवपूर्वक घेतलेला निर्णय होता

Madhuri Dixit

आपल्या देशात

माधुरी म्हणाली, “ माझे आई-वडील माझ्याबरोबरच राहत होते आणि त्यांचंही वय झालं होतं. त्यांना आपल्या देशात परत यायचं होतं. त्यामुळे आम्ही सुद्धा परतण्याचा विचार केला

Madhuri Dixit

इरिना रुडाकोवाचे मराठमोळ्या लावणीवर ठुमके

येथे क्लिक करा