म्हणून निलेश साबळेने सोडला ‘चला हवा येऊ द्या’ हा शो

Anuradha Vipat

लोकप्रिय कार्यक्रम

‘चला हवा येऊ द्या’… महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचलेला लोकप्रिय कार्यक्रम आहे

प्रेक्षकांचा निरोप

आता दहा वर्षांनंतर या कार्यक्रमाने प्रेक्षकांचा निरोप घेतला आहे.

कार्यक्रमातून बाहेर

या कार्यक्रमाचा शेवटचा भाग प्रसारित होण्याआधीच अभिनेता निलेश साबळे याने या कार्यक्रमातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे.

उत्तर

आता स्वत: निलेश साबळे याने याचं उत्तर दिलं आहे.

गॅप

एका मुलाखतीत निलेशला ‘चला हवा येऊ द्या’ बंद का झालं? असा प्रश्न विचारण्यात आला होतं. यावर तो म्हणाला की ‘चला हवा येऊ द्या’ला काही दिवस ब्रेक घेण्याचा निर्णय हा सर्वस्वी चॅनेलचा होता. चॅनेलने काही दिवस गॅप घेण्याचं ठरवलं होतं .

चॅनेलचा निर्णय

पुढे बोलताना निलेश म्हणाला की, चॅनेलचं म्हणणं होतं की ऑगस्टच्या आसपास आपण पुन्हा एकदा हा कार्यक्रम सुरु करू शकतो. पण चॅनेलचा निर्णय मला अजिबात मान्य नव्हता, असं निलेशने म्हटलं.

'Kalki 2898 AD'मधील अमिताभ बच्चन यांचा लूक आला समोर