म्हणून नितेश तिवारी यांनी 'रामायण' चित्रपटाच्या सेटवर लागू केली 'नो फोन पॉलिसी'

Anuradha Vipat

शुटींगला सुरुवात

बहुचर्चित 'रामायण' या चित्रपटाच्या शुटींगला 2 एप्रिलपासून सुरुवात करण्यात आली आहे

मोठा निर्णय

आता 'रामायण' या चित्रपटाच्या सेटवरुन दिग्दर्शक नितेश तिवारी यांनी एक मोठा निर्णय घेतल्याची माहिती सध्या समोर येत आहे. 

व्हिडिओ व्हायरल

कलाकारांचे लूक आणि सेटवरचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर नितेश तिवारी यांचा प्रचंड संताप झाल्याचं सांगण्यात येत आहे.

नो फोन पॉलिसी

त्यामुळे त्यांनी आता सेटवर नो फोन पॉलिसी लागू केली आहे

कठोर पावलं

जेव्हा सेटवरचे फोटो लीक झाले त्याचवेळी चाहत्यांनी यावर नितेश तिवारी यांना कठोर पावलं उचलण्यास सांगितलं होतं. 

निर्देश

त्याचप्रमाणे नितेश तिवारी यांच्या टीमने शुटींग सुरु झाल्यानंतर अतिरिक्त स्टाफ आणि क्रूला बाहेर थांबण्याचे निर्देश दिले आहेत. 

ट्रोल करणाऱ्यांना प्रिती झिंटाचं सडेतोड उत्तर