म्हणून राज अनादकटने सोडला 'तारक मेहता का उल्टा चष्मा' शो

Anuradha Vipat

राज अनादकट

तारक मेहता का उल्टा चष्मा'मधील टप्पूच्या भूमिकेतून प्रसिद्ध झालेल्या राज अनादकट

मालिकेला राम राम

राज अनादकटने काही महिन्यांपूर्वीच मालिकेला राम राम केला आहे. 

माझ्या मनात हा प्रश्न...

शो सोडण्याच्या कारणाबाबत राज अनादकट म्हणाला, 'माझ्या मनात हा प्रश्न सतत येत असतो की मी तारक मेहता का उल्टा चष्मा का सोडला? मी हा शो ५ वर्षे केला आणि १००० हून अधिक भाग केले होते.

नवीन प्रोजेक्ट्स शोधण्याचा निर्णय

पुढे बोलताना राज अनादकट म्हणाला, माझ्या करिअरमध्ये वाढ हवी होती आणि त्या दिशेने काम करायचे होते. त्यामुळे मी शो सोडून नवीन प्रोजेक्ट्स शोधण्याचा निर्णय घेतला

कारकिर्दीला सुरुवात

राजने बालकलाकार म्हणून अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली होती

इंडस्ट्रीचा भाग

राज १५-१६ वर्षांहून अधिक काळ इंडस्ट्रीचा भाग आहे

‘बजरंगी भाईजान’चा येणार दुसरा भाग, निर्मात्यांची घोषणा