उष्माघात टाळण्यासाठी 'या' रसाळ फळांचे करा सेवन

पुजा बोनकिले

स्ट्रॉबेरी

या फळामध्ये ९१ टक्के पाणी असते. तसेच व्हिटॅमिन सी मुबलक प्रमाणात असल्याने त्वचेसाठी फायदेशीर ठरते.

Sakal

संत्रा

संत्र्यामध्ये मुबलक प्रमाणात व्हिटॅमिन सी असते. तसेच यामध्ये पाण्याचे प्रमाण ८७ असते.

Sakal

पीच

या फळामध्ये ८९ टक्के पाणी असते. यामुळे या फळाचे सेवन केल्यास उन्हाळ्यात डिहायड्रेशन होणार नाही.

Sakal

टरबुज

टरबुजमध्ये ९२ टक्के पाणी असल्याने उन्हाळ्यात या फळाचे सेवन आवर्जून करावे.

Sakal

खरबुज

खरबुजमध्ये पाण्याचे प्रमाण ९० टक्के असते. यामुळे उन्हाळ्यात शरीरात पाण्याची कमतरता जावणार नाही.

Sakal

अननस

अननसामध्ये ८७ टक्के पाणी असते. तसेच व्हिटॅमिन सी असते.

Sakal

ग्रेपफ्रुट

या फळामध्ये ८७ टक्के पाणी असते. यामुळे उन्हाळ्यात हे फळ खाल्ल्यास शरीर हायड्रेट राहते.

Sakal

उन्हाळ्यात वरील फळांचे सेवन केल्यास शरीरात पाण्याचे प्रमाण संतुलित राहते.

Sakal

हापूस आंबा खरेदी करताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्या

Alphonso Mango | Sakal