Pranali Kodre
भारतीय क्रिकेट संघाने आशिया कप २०२५ स्पर्धा जिंकली.
Team India
Sakal
अंतिम सामन्यात भारताने पाकिस्तानला ५ विकेट्सने पराभूत केले आणि ९ व्यांदा आशिया कपवर नाव कोरले.
Tilak Varma
Sakal
भारतीय संघाला हा आशिया कप २०२५ जिंकून देणाऱ्या ५ खेळाडूंबद्दल जाणून घ्या.
Abhishek Sharma - Shubman Gill
Sakal
भारताचा स्टार फलंदाज अभिषेक शर्मा मालिकावीर ठरला. त्याने ७ सामन्यांत सर्वाधिक ३१४ धावा केल्या.
Abhishek Sharma
Sakal
चायनामन गोलंदाज कुलदीप यादवने सर्वाधिक विकेट्स घेतल्या. त्याने या स्पर्धेत ७ सामन्यांत १७ विकेट्स घेतल्या.
Kuldeep Yadav
Sakal
अंतिम सामन्यात ६९ धावांची शानदार नाबाद खेळी तिलक वर्माने केली. त्याने या स्पर्धेत ७ सामन्यांत २१३ धावाही ठोकल्या.
Tilak Varma
Sakal
या संपूर्ण स्पर्धेत अनेकदा महत्त्वाच्या वेळेला ब्रेकथ्रू मिळवून देण्याचं काम चक्रवर्तीने केले. अंतिम सामन्यातही त्यानेच ब्रेकथ्रू मिळवून दिला. त्याने ६ सामन्यांत ७ विकेट्स घेतल्या.
Varun Chakravarthy
Sakal
अष्टपैलू शिवम दुबेने मोक्याच्या क्षणी महत्त्वाची कामगिरी बजावली. त्याने ५ विकेट्स घेतल्या तसेच ४ डावात फलंदाजी करताना ५० धावा केल्या. त्याने अंतिम सामन्यात केलेली ३३ धावांची खेळी महत्त्वाची ठरली.
Shivam Dube
Sakal
Abhishek Sharma | Haval H9 Car price and features
Sakal