Aarti Badade
शरीरात आवश्यक जीवनसत्त्वांची कमतरता निर्माण झाल्यास त्याचा परिणाम केवळ शारीरिक आरोग्यावरच नाही, तर मानसिक स्वास्थ्यावरही होतो.
Sakal
शरीरात व्हिटॅमिन B12 कमी पडल्यास, तुमचे मानसिक स्वास्थ्य बिघडून अचानक नकारात्मक विचार आणि चिंता (Anxiety) निर्माण होऊ लागते.
Sakal
B12 च्या कमतरतेमुळे मनात अचानक विचित्र, त्रासदायक किंवा अस्वस्थ करणारे विचार (Disturbing Thoughts) येऊ शकतात.
Sakal
जेव्हा व्हिटॅमिन B12 ची पातळी खूप कमी होते, तेव्हा त्याचा थेट परिणाम मानसिक स्थिरतेवर होतो आणि मन एकाग्र करणे कठीण होते.
Sakal
व्हिटॅमिन B12 ची कमतरता भरून काढण्यासाठी रोजच्या आहारात दूध, दही, चीज आणि अंडी, मासे, चिकन यांचा समावेश करा.
Sakal
या जीवनसत्त्वाची कमतरता भरून निघाल्यावर शरीर पुन्हा ताजेतवाने होते आणि मानसिक ऊर्जा (Energy) पूर्ववत परत येते.
Sakal
B12 ची पातळी योग्य राखल्यास, केवळ नकारात्मक विचारच कमी होत नाहीत, तर मन प्रसन्न राहते आणि एकूणच आरोग्यात सुधारणा होते.
Sakal
Sakal