Chinmay Jagtap
आज संपूर्ण देशामध्ये विशेषतः महाराष्ट्रामध्ये गुढीपाडवा मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे
हिंदू नववर्ष म्हणून गुढीपाडवा साजरा केला जातो.
गुढीपाडव्याच्या अजून एक आकर्षण म्हणजे शोभायात्रा.
संपूर्ण महाराष्ट्रात विविध ठिकाणी अशा प्रकारच्या शोभायात्रा या काढल्या जातात
मात्र ही सुरुवात कधी झाली हे तुम्हाला माहिती आहे का?
असं म्हणतात की तब्बल 23 वर्षांपूर्वी म्हणजेच 1999 साली डोंबिवलीमध्ये पहिल्यांदा शोभायात्रा काढण्यात आली.
त्यानंतर 2000 साली ठाण्यामध्ये ही निघाली
महाराष्ट्रात 1995 साली शिवसेना-भाजप युतीचे सरकार आले आणि त्यानंतरही शोभायात्रा काढायला सुरुवात झाली
तर उदयनराजे भोसले करू शकतात यशवंतराव चव्हाणांची बरोबरी...!