Aarti Badade
झाशीची राणी लक्ष्मीबाई (१८२८-१८५८) या भारतीय इतिहासातील एक महान वीरांगना आणि १८५७ च्या स्वातंत्र्ययुद्धातील एक प्रमुख सेनानी होत्या.
Rani Lakshmibai
Sakal
नाव: मणिकर्णिका तांबे
जन्म: १९ नोव्हेंबर १८२८, वाराणसी
कौटुंबिक पार्श्वभूमी: एका मराठी कुटुंबात जन्मलेल्या मनूने (मणिकर्णिका) लहानपणापासूनच तलवारबाजी आणि घोडस्वारीचे प्रशिक्षण घेतले.
Rani Lakshmibai
Sakal
मणिकर्णिका यांचा विवाह झाशीचे राजा गंगाधरराव नेवाळकर यांच्याशी झाला. राजांच्या मृत्यूनंतर त्यांनी दत्तक पुत्र दामोदर राव यांच्यासह झाशीचे राज्य सांभाळले.
Rani Lakshmibai
Sakal
ब्रिटिशांनी झाशीचे राज्य हडपण्याचा प्रयत्न केला, तेव्हा राणी लक्ष्मीबाईंनी "मी माझी झाशी देणार नाही!" असे सांगून कडवा प्रतिकार केला.
Rani Lakshmibai
Sakal
१८५७ च्या स्वातंत्र्ययुद्धात त्यांनी आपल्या दत्तक पुत्राला पाठीशी बांधून घोड्यावर स्वार होऊन ब्रिटिशांशी शौर्याने लढा दिला. त्यांचा हा पराक्रम आजही प्रेरणा देतो.
Rani Lakshmibai
Sakal
केवळ एक योद्ध्याच नव्हे, तर त्यांनी झाशीमध्ये एक समृद्ध आणि सुसंस्कृत राज्य निर्माण केले. त्यांनी कला आणि संस्कृतीलाही प्रोत्साहन दिले.
Rani Lakshmibai
Sakal
राणी लक्ष्मीबाई या आजही महिला सक्षमीकरण, शौर्य आणि राष्ट्रप्रेमाचे प्रतीक म्हणून ओळखल्या जातात. त्यांचे नाव भारतीय इतिहासात सुवर्ण अक्षरांनी कोरले गेले आहे.
Rani Lakshmibai
Sakal
Significance and Worship of Devi Shailaputri
Sakal