पुजा बोनकिले
जे लोक वेळेचा अपव्यय करतात ते कधीच यशस्वी होत नाही.
आळस हा माणसाचा शत्रू आहे. आळशी लोक कधीच आयुष्यात यशस्वी होत नाही.
ज्या लोकांच्या मनात काय नकारात्मक विचार येतात. ते कधीच यशस्वी होत नाही.
अपयशाची भिती बाळगणारे लोक कधीच यशस्वी होत नाहीत.
इतरांचे मत एकणारे लोक यशस्वी होत नाही.
जे लोक कायम तुलना करतात ते कधीच यशस्वी होत नाही.
ज्या लोकांचे ध्येय स्पष्ट नसतात, ते आयुष्यात यशस्वी होत नाहीत.
जे लोक कायम चिंता करतात. ते कधीच यशस्वी होत नाहीत.