Yashwant Kshirsagar
त्रिपुरामध्ये भारत-बांग्लादेश सीमेजवर भारतातील पहिलं बांबू व्हिलेज उभारण्यात आले आहे.
India first Bamboo Village Bashgram
esakal
तब्बल ९ एकरावर वसलेल्या या गावांत घरापासून दवाखाना ते रस्त्यापर्यंत सगळं काही बांबूंचे तयार करण्यात आले आहे.
India first Bamboo Village Bashgram
esakal
त्रिपुरातील बाशग्राम म्हणजेच बांबूचे गाव तयार करण्यासाठी तब्बल ६० लाखांचा खर्च आला आहे.
India first Bamboo Village Bashgram
esakal
बांबू आर्किटेक्ट आणि एक्सपर्ट मन्ना रॉय यांनी हे गाव तयार केले आहे.
India first Bamboo Village Bashgram
esakal
हे गाव तयार करण्यामागे येथील संसाधनांचा वापर करुन मेडिकल इको टुरिझमला प्रोत्साह देण्याचा हेतू आहे.
India first Bamboo Village Bashgram
esakal
इथे बांबूपासून बनवलेल्या एका पेक्षा एक उत्तम वस्तूही पाहायला मिळतात.
India first Bamboo Village Bashgram
esakal
या गावात योग केंद्र, खेळाचे मैदान, पुरेशी झाडे आणि प्राणी असलेले अनेक तलाव, बांबूचे पूल आणि रस्ते, बांबू कॉटेज, विविध पर्यावरणपूरक उपयुक्तता आणि सुविधा देखील उपलब्ध आहेत.
India first Bamboo Village Bashgram
esakal
बांबूच्या १४ पेक्षा जास्त प्रजाती तसेच इतर अनेक नैसर्गिक वनस्पती, औषधी वनस्पती, वनस्पती, झुडुपे आणि फुले बाशग्राममध्ये पाहायला मिळतात.
India first Bamboo Village Bashgram
esakal
आता पर्यंत या गावाला देशभरातील पर्यावरणवादी आणि परदेशी पर्यटकांसह असंख्य पर्यटकांनी भेटी दिल्या आहेत.
India first Bamboo Village Bashgram
esakal
मगरीचे अश्रू खोटे का असतात? शास्त्रीय कारण वाचून कळेल प्रसिद्ध म्हणीचा अर्थ
Crocodile Tears Science
esakal