कोल्हापुरातील 'हा' किल्ला होता मराठ्यांची राजधानी...

Shubham Banubakode & Shubham Mergu

शंभूराजांच्या मृत्यूनंतरचं संकट

संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर स्वराज्यावर मोठे संकट कोसळले. रायगड शत्रूच्या हाती पडला आणि राणी येसूबाई व शाहूराजे यांना मोगलांनी कैद केले.

Visalgarh: Forgotten Capital of Swarajya | esakal

राजाराम महाराजांचा प्रवास

राजाराम महाराजांना महाराष्ट्रात राहणे अशक्य झाल्याने ते आपल्या निवडक सोबत्यांनिशी कर्नाटकातील जिंजी किल्ल्याकडे गेले.

Visalgarh: Forgotten Capital of Swarajya | esakal

महाराष्ट्रातील स्वराज्याचे कारभार

राजाराम महाराज महाराष्ट्र सोडताना स्वराज्याचे कारभार रामचंद्रपंत अमात्याकडे सोपवले. रामचंद्रपंतांनी विशाळगडावर आपली राजधानी थाटली.

Visalgarh: Forgotten Capital of Swarajya | esakal

विशाळगडाचे महत्त्व

विशाळगडावरूनच स्वराज्याचे सर्व सूत्रे हलू लागली. औरंगजेबासारख्या शत्रूशी संघर्षाचे राजकारण इथे चालत असे.

Visalgarh: Forgotten Capital of Swarajya | esakal

मराठा वीरांचे केंद्र

संताजी, धनाजी, नेमाजी शिंदे आदी मराठा वीर येथूनच मोहिमांसाठी निघत आणि मोहिमांची सांगताही येथेच होत असे.

Visalgarh: Forgotten Capital of Swarajya | esakal

पन्हाळा व विशाळगड

पन्हाळा मोगलांनी जिंकला, पण विशाळगड त्यांना घेता आला नाही. मराठ्यांना विशाळगड अधिक सुरक्षित वाटत होता.

Visalgarh: Forgotten Capital of Swarajya | esakal

राजधानीचे पुन्हा महत्त्व

राजाराम महाराजांचा मृत्यू, शिवाजीराजांचा मंचकारोहण सोहळा व ताराबाईंचे वास्तव्य यामुळे विशाळगड पुन्हा एकदा स्वराज्याची राजधानी झाली.

Visalgarh: Forgotten Capital of Swarajya | esakal

संदर्भ

वरील मजकूर हा लेखक जयसिंगराव पवार यांच्या मराठेशाहीचे अंतरंग या पुस्तकावर आधारित आहे.समर्थ रामदासस्वामींच्या शिष्याने केला होता संभाजी महाराजांना वाचावण्याचा प्रयत्न...

Visalgarh: Forgotten Capital of Swarajya | esakal

समर्थ रामदासस्वामींच्या शिष्याने केला होता संभाजी महाराजांना वाचावण्याचा प्रयत्न...

Appashastri Dixit’s Brave Attempt to Save Sambhaji Maharaj | esakal
हेही वाचा -