Anuradha Vipat
शरद केळकरने मराठी सिनेविश्वाबद्दल तसेच चित्रपटसृष्टीतील आर्थिक गणितं यावर आपली स्पष्ट मतं मांडली आहेत.
मराठी सिनेसृष्टीचा विकास करण्यााठी काही गोष्टींकडे लक्ष देण्याची गरज असल्याचं शरद केळकरने म्हटलं आहे
तसेच पुढे मराठी चित्रपट चांगले असतात पण थिएटरपर्यंत प्रेक्षकवर्ग पोहोचत नसल्याने चित्रपटांना अपेक्षित कमाई करणं जमत नाही असं शरदने म्हटलं आहे
पुढे शरद केळकरने म्हटलं आहे , या पार्श्वभूमीवर सिनेमांची संख्या कमी करायला हवी. वर्षाला प्रत्येक आठवड्यात दोन चित्रपट प्रदर्शित झाले तरी १०४ सिनेमे होतात.
पुढे शरद केळकरने म्हटलं आहे ,यापेक्षा सर्वांनी मिळून कमिशन बेसिसवर सिनेमे बनवले पाहिजेत तेव्हाच, मराठी सिनेमाची गुणवत्ता सुधारून, आपले चित्रपट हिंदी आणि हॉलीवूड चित्रपटांशी स्पर्धा करू शकतील.
वैयक्तिक हेवेदावे बाजूला ठेवून एकत्र येऊन इंडस्ट्री मोठी करण्याचा प्रयत्न करायला हवा असं मत शरद केळकरने मांडलं आहे
मराठीसह हिंदी कलाविश्वात आपल्या अभिनयाची छाप उमटवणारा हरहुन्नरी अभिनेता म्हणून शरद केळकरकडे पाहिलं जातं.