शेतकरी संकटात असताना शिवाजी महाराज काय करायचे मदत?

Sandip Kapde

संकट

मराष्ट्रातील शेतकरी आता मोठ्या संकटात आहे, सरकारने अजूनही कोणतीही थेट मदत केली नाही.

Shivaji Maharaj

|

esakal

धोरण

शिवाजी महाराजांनी आर्थिक धोरण शेतीला केंद्रस्थानी ठेवून तयार केले होते.

Shivaji Maharaj

|

esakal

मदत

रयतेच्या गरजा ओळखून त्यांना थेट मदत करण्याची भूमिका त्यांनी स्वीकारली.

Shivaji Maharaj

|

esakal

लागवड

पडजमीन लागवडीखाली आणणे आणि शेतकऱ्यांना उत्पादनक्षम बनवणे.

Shivaji Maharaj

|

esakal

भांडवल

शेतकऱ्यांना व्याजाशिवाय भांडवल उपलब्ध करून देणे हे त्यांच्या धोरणाचे महत्त्वाचे भाग होते.

Shivaji Maharaj

|

esakal

सहाय्य

नवीन येणाऱ्या शेतकऱ्याला पशुपालनासाठी गुरे, ढोरे, दाणे आणि इतर सहाय्य दिले जाई.

Shivaji Maharaj

|

esakal

संरक्षण

युद्धकाळातही शेतकऱ्यांचे रक्षण करणे ही देशमुख आणि वतनदारांची जबाबदारी होती.

Shivaji Maharaj

|

esakal

संदेश

शिवाजी महाराजांनी शेतकऱ्यांच्या सुरक्षेची महत्त्वाची संदेश दिला.

Shivaji Maharaj

|

esakal

आदेश

सैनिकांनी रयतेला त्रास देऊ नये, शेतकऱ्यांकडून भाजीच्या देठाची अपेक्षा करू नये, अशी ताकीद अधिकार्‍यांना दिली होती.

Shivaji Maharaj

|

esakal

प्रेरणा

शिवाजी महाराजांचे धोरण आणि कृती आजही शेतकऱ्यांसाठी आदर्श ठरतात.

Shivaji Maharaj

|

esakal

छत्रपती शिवाजी महाराजांचे PA कोण होते?

Who was Chhatrapati Shivaji Maharaj PA | esakal
येथे क्लिक करा