पावसाळ्यात चपाती खावी की भाकरी? आरोग्यदायी आहाराचे 7 नियम माहिती असायलाच हवेत..

Saisimran Ghashi

पावसाळ्यात पचनशक्ती होते कमकुवत

पावसाळ्यात आपली पचनशक्ती कमी होते. म्हणून आहारात काही बदल करणे गरजेचे आहे!

esakal

पोळी की भाकरी?

या दिवसांत पोळीऐवजी भाकरी खाणे चांगले. भाकरी पचायला हलकी असते. ती पाणी कमी शोषून घेते.

esakal

ताजं, गरम आणि हलकं जेवण घ्या

नेहमी ताजे आणि गरम जेवण खा. ताजं वरण, भाताची पेज, आणि मऊ फुलके (खूप गरम नसलेले) घ्या.

esakal

रोज एक लिंबू खा

रोज एक लिंबू खा. यामुळे तुमची रोगप्रतिकारशक्ती वाढते. सर्दी आणि ताप दूर राहतात.

esakal

तळलेले पदार्थ, मांसाहार टाळा

या काळात तळलेले पदार्थ आणि मांसाहार खाणे टाळा. जास्त तूप-तेल वापरू नका. पित्त वाढवणारे पदार्थ खाऊ नका.

esakal

फळे-भाज्या स्वच्छ धुऊनच खा

फळे आणि भाज्या स्वच्छ धुऊनच खा. यामुळे विषबाधेचा धोका टळतो. तुम्हाला फायबर्स आणि पोषणही मिळते.

esakal

तुपाचा आहारात समावेश ठेवा

तुमच्या आहारात तुपाचा वापर करा. तूप पचन सुधारते. ते त्वचेसाठीही चांगले असते.

esakal

जेवण वेळेवर आणि लवकर घ्या!

जेवण वेळेवर आणि लवकर घ्या. यामुळे पचनक्रिया सुधारते. तुम्हाला वेळेवर झोपही येते.

esakal

200 वर्षांपूर्वी कशी होती पंढरीची वारी? ब्रिटिश चित्रकाराने केलं आहे वर्णन..

james wales pandharpur wari explain | esakal
येथे क्लिक करा