जास्त प्रमाणात गोड खाल्ल्याने शरीरात होतात 'हे' बदल

Puja Bonkile

रक्तातील साखरेची पातळी

अतिगोड पदार्थामुळे रक्तातील ग्लुकोज अचानक वाढतो. ज्यामुळे थकवा, चिडचिड आणि धाप लागणं यासारखी लक्षणं दिसू शकतात.

लठ्ठपणा

तुम्ही जर अतिसाखर खात असाल तर लठ्ठपणा वाढू शकतो.

मधुमेह

नेहमी साखर खाल्ल्यास शरीर इन्सुलिनच्या प्रभावाला प्रतिसाद देणं बंद करते. ज्यामुळे टाईप 2 डायबेटीसचा धोका वाढतो.

diabetes | Sakal

त्वचा

अतिसाखर खाल्ल्यामुळे त्वचा कोरडी किंवा पिंपल्स त्रास होऊ शकतो.

पचनसंस्था

साखरेचा अतिरेक आतड्यांतील बॅक्टेरियाचा समतोल बिघडवतो. ज्यामुळे गॅस, अॅसिडिटी आणि अपचन होते.

मानसिक आरोग्य

अति प्रमाणात साखर खाल्ल्यामुळे मूड स्विंग्स, चिडचिड, तणाव आणि मेंदूतील कार्यक्षमता कमी होते.

रोगप्रतिकारक शक्ती

सतत अति प्रमाणात साखर खाल्ल्यास शरीराची रोगप्रतिकारशक्ती कमी होते.

यकृत

साखरेमधील फ्रुक्टोज थेट यकृतावर परिणाम करतात. तसेच जास्त प्रमाणात घेतल्यास फॅटी लिव्हरचा धोका वाढतो.

प्रमाणात करावे

यामुळे अतिगोड पदार्थांचे सेवन प्रमाणात करावे.

सकाळी रिकाम्या पोटी खा हे पदार्थ

gut health, | Sakal
आणखी वाचा