Anuradha Vipat
समीरा रेड्डीने 2002 मध्ये तिच्या फिल्मी करिअरला सुरुवात केली होती
2013 मध्ये समीरा रेड्डीने शेवटचा चित्रपट करून अभिनय कारकिर्दीला अलविदा केला.
सध्या समीरा सोशल मीडियावर खूप सक्रिय असते.
समीराने फक्त हिंदीतच नव्हे तर साऊथच्या चित्रपटांतही काम केलं आहे
बऱ्याच काळापासून समीरा फिल्मी दुनियेपासून दूर आहे.
समीराने उद्योगपती अक्षय वर्देसोबत लग्न केले आहे
अक्षय आणि समीराला हंस आणि नायरा ही दोन मुले आहेत.