'अखंड भारत' म्हणजे काय? यात कोणते देश येतात?

सकाळ वृत्तेसवा

'अखंड भारत' म्हणजे काय?

‘अखंड भारत’ ही संकल्पना स्वातंत्र्य चळवळीदरम्यान मांडण्यात आली होती. याचा अर्थ असा भारत जो एकसंध आणि अखंड असेल.

Akhand Bharat | Sakal

'अखंड भारत' ही संकल्पना कोणी मांडली?

कन्हैयालाल माणिकलाल मुंशी यांनी 'अखंड हिंदुस्थान'ची संकल्पना मांडली होती. महात्मा गांधींनीही या विचाराला पाठिंबा दिला होता.

Akhand Bharat | Sakal

ब्रिटीशांचा 'फोडा आणि राज्य करा' धोरण

ब्रिटीशांनी हिंदू-मुस्लिम एकतेत फूट टाकून देश विभाजित केला. त्यामुळे 'अखंड भारत' ही मागणी पुढे आली.

Akhand Bharat | Sakal

मुस्लिम विचारवंतांचाही पाठिंबा

पाकिस्तानी पत्रकार मझहर अली खान यांनी लिहिलं की खान बंधूही अखंड हिंदुस्थानसाठी लढत होते.

Akhand Bharat | Sakal

पहिली 'अखंड हिंदुस्थान परिषद'

7–8 ऑक्टोबर 1944 रोजी दिल्लीमध्ये पहिली अखंड हिंदुस्थान परिषद झाली. राष्ट्रवादी राधाकुमुद मुखर्जी हे अध्यक्ष होते.

Akhand Bharat | Sakal

सावरकर आणि 'अखंड भारत'

1937 साली विनायक दामोदर सावरकर यांनी हिंदू महासभेच्या अधिवेशनात ‘काश्मीरपासून रामेश्वरमपर्यंत, सिंधपासून आसामपर्यंत’ अखंड भारताची संकल्पना मांडली.

Akhand Bharat | Sakal

कोणते देश होते 'अखंड भारत'चा भाग?

इतिहासानुसार भारत, पाकिस्तान, बांगलादेश, अफगाणिस्तान, नेपाळ, भूतान, श्रीलंका, म्यानमार, मालदीव आणि तिबेट हे देश ‘अखंड भारत’मध्ये होते.

Akhand Bharat | Sakal

पूर्वीच्या नकाशांमध्ये कसा होता भारत?

1947 पूर्वीचे नकाशे पाहिले तर सध्याचे पाकिस्तान आणि बांगलादेश भारतात समाविष्ट होते. त्यावरून ‘अखंड भारत’ची रूपरेषा दिसते.

Akhand Bharat | Sakal

कोणत्या संघटना मागणी करतात?

RSS, हिंदू महासभा, विश्व हिंदू परिषद, शिवसेना, भाजप यांसारख्या संघटना अजूनही ‘अखंड भारत’ची मागणी करत असतात.

Akhand Bharat | Sakal

'अखंड भारत'चं महत्त्व

ही संकल्पना केवळ भौगोलिक नसून सांस्कृतिक आणि आध्यात्मिक एकतेचे प्रतीक मानली जाते. 'हिंदुत्वा'शीही या कल्पनेचं नातं आहे.

Akhand Bharat | Sakal

अर्जुन ते धनुष, पाकड्यांना घाम फोडणारे भारताचे शस्त्रसामर्थ्य

Arjun to Dhanush India’s Battle Machines military power | Sakal
येथे क्लिक करा