छत्रपती शिवाजी महाराजांचे बिहार कनेक्शन काय?

Sandip Kapde

नाते

छत्रपती शिवाजी महाराजांचा बिहारशी ऐतिहासिक संबंध असल्याची माहिती अनेकांना माहिती नाही.

Shivaji Maharaj

|

esakal

कैद

१२ मे १६६६ रोजी औरंगजेबाने कपटाने शिवाजी महाराजांना आग्रा किल्ल्यात कैद केले.

Shivaji Maharaj

|

esakal

योजना

कैदेत असतानाच शिवाजी महाराजांनी सुटकेची चतुर योजना आखली.

Shivaji Maharaj

|

esakal

पलायन

१७ ऑगस्ट १६६६ रोजी त्यांनी आग्रा किल्ल्यातून पलायन केले.

Shivaji Maharaj

|

esakal

प्रवास

सुटकेनंतर त्यांनी मथुरा, कानपूर आणि इलाहाबादमार्गे पुढचा प्रवास सुरू केला.

Shivaji Maharaj

|

esakal

वाराणसी

या मार्गावर शिवाजी महाराज वाराणसीतही थांबले होते.

Shivaji Maharaj

|

esakal

पटना

वाराणसीहून पुढे त्यांनी बिहारची राजधानी पटना गाठली.

Shivaji Maharaj

|

esakal

दिशा

पटना येथे थांबल्यानंतर त्यांनी गया दिशेने कूच केले.

Shivaji Maharaj

|

esakal

मुक्काम

या प्रवासादरम्यान महाराज मसौढी तालुक्यातील चंदा गावात एक दिवस थांबले होते.

Shivaji Maharaj

|

esakal

इतिहास

शिवाजी महाराजांचा हा बिहार प्रवास इतिहासातील एक दुर्लक्षित पण महत्त्वपूर्ण अध्याय मानला जातो.

Shivaji Maharaj

|

esakal

छत्रपती शिवाजी महाराजांचे ४०० घोडे कुणी चोरले होते? घनदाट जंगलात काय घडलं होतं?

How were Chhatrapati Shivaji Maharaj 400 horses stolen from the forests of Tamil Nadu | esakal
येथे क्लिक करा