नाना पाटेकरांचं मुंबई सोडून गावी राहण्याचं कारण काय?

Anuradha Vipat

निर्णय

अभिनेते नाना पाटेकर यांनी देखील मुंबई सोडून गावी जाऊन राहण्याचा निर्णय घेतला आहे.

Nana Patekar

खुलासा

याबद्दल ‘कौन बनेगा करोडपती’ कार्यक्रमात नाना पाटेकरांनी खुलासा केला आहे

Nana Patekar

कार्यक्रमात

‘वनवास’ चित्रपटाच्या प्रोमोशनसाठी नाना पाटेकर या कार्यक्रमात आले होते

Nana Patekar

कारण

तेव्हा नाना पाटेकरांनी मुंबई सोडण्याचं कारण सांगितलं आहे .

Nana Patekar

गावाकडचा माणूस

नाना पाटेकर म्हणाले की, मी या व्यवसायातील नाही, मी गावाकडचा माणूस आहे.

Nana Patekar

काम

पुढे नाना पाटेकर म्हणाले की,मी इकडे काम करतो, आणि परत गावात जातो. मी गाव-खेड्यात राहतो, आणि तिथेच राहणार, तिकडेच मला बरे वाटते...

Nana Patekar

कारकीर्द

पुढे नाना पाटेकर म्हणाले की, कधी कधी तर मला वाटते की, तर माझी चित्रपटात कारकीर्द झाली नसती, तर मी एक छोटेसे हॉटेल उघडले असते.

Nana Patekar

'आई कुठे काय करते' फेम अभिनेत्री कौमुदी वलोकर लवकरच बांधणार लग्नगाठ

येथे क्लिक करा