'या' 10 गोष्टीच छत्रपती शिवरायांना बनवतात महान राजा..!

Saisimran Ghashi

स्वराज्य स्थापनेचा दृढ संकल्प


शिवरायांनी स्वराज्याच्या संकल्पनेवर विश्वास ठेवून अनेक संकटांचा सामना करत स्वराज्य स्थापन केलं.

Dream of Swarajya | esakal

धर्मनिरपेक्ष नेतृत्व


त्यांनी कधीच कोणत्याही धर्माचा द्वेष केला नाही; मुस्लिम अधिकाऱ्यांनाही महत्त्वाच्या पदांवर नियुक्त केलं.

Secular Warrior King | esakal

सुसंगत प्रशासन व्यवस्था


शिवरायांनी न्यायव्यवस्था, महसूल आणि संरक्षण यामध्ये सुसूत्रता आणून एक आदर्श प्रशासन उभं केलं.

shivaji maharaj Master of Administration | esakal

गनिमी कावा


छापामार युद्धतंत्र (गनिमी कावा) वापरून त्यांनी मोठ्या सैन्यांचा पराभव केला, ही त्यांची खास रणनीती होती.

ganimi kava shivaji maharaj | esakal

स्त्रियांप्रती आदर आणि सुरक्षा


त्यांनी स्त्रियांना नेहमीच सन्मान दिला आणि युद्धात पकडलेल्या महिलांना सुरक्षित घरी पोहोचवलं.

shivaji maharaj Protector of Women | esakal

गड-किल्ल्यांचे साम्राज्य


शिवाजी महाराजांनी अनेक किल्ले जिंकले आणि मजबूत किल्ल्यांच्या साहाय्याने स्वराज्य मजबूत केलं.

Fort King shivaji maharaj | esakal

सामर्थ्यवान आरमारी दल (नौदल)


त्यांनी भारतातील पहिले स्वतंत्र आरमारी दल स्थापन करून समुद्रसुरक्षा मजबूत केली.

India’s Naval Pioneer shivaji maharaj | esakal

जनतेशी असलेलं सखोल नातं


शिवराय जनतेच्या हृदयात स्थान मिळवणारे राजा होते. ते शेतकरी, गरीब, सैनिक यांच्याशी नेहमी जवळचे राहिले.

shivaji maharaj Beloved by the People | esakal

भारतीय सैन्याची सर्वांत खतरनाक फोर्स कोणती?

one of the most danger forces in India | esakal
येथे क्लिक करा