Anuradha Vipat
उपवास वजन नियंत्रित करण्यासाठी खूप प्रभावी असल्याचे सांगितले जाते.
दिवसभर उपवास केल्यावर, सर्वात प्रथम आपण मसालेदार अन्न टाळावे
उपवास सोडताना आंबट फळे खाणेही टाळावे
उपवास केल्यास त्यांनी उपवास सोडताना जड अन्न खाणे टाळावे.
दिवसभर न जेवल्यानंतर संध्याकाळी चहा किंवा कॉफी प्यायल्यास तुमची चयापचय क्रिया कमकुवत होतेच पण तुम्हाला ॲसिडिटीचा त्रासही होऊ शकतो
उपवास सोडताना भजी, हलवा आणि मिठाई यासारखे अन्न पूर्णपणे टाळावे