छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात बलात्काराचा गुन्हा केल्यास काय शिक्षा होती?

Saisimran Ghashi

महाराजांचा काळ

छत्रपती शिवाजी महाराजांचा काळ हा महिलांसाठी सुवर्णकाळ होता. कारण नैतिक गुन्हयाविषयी स्वतः महाराज अत्यंत संवेदनशील होते.

chhatrapati shivaji maharaj era | esakal

महिलांची सुरक्षा

स्वराज्यातील स्त्रियांना पूर्ण संरक्षण देण्याचे धोरण त्यांनी स्वीकारले होते. एवढेच नव्हे तर युद्धप्रसंगी शत्रूपक्षातील स्त्रियांना आणि मुलांना जर कोणी पकडून आणले तर त्यांनाही साडी चोळीचा सन्मान देऊन स्त्रियांना परत पाठवीत असत.

chhatrapati shivaji maharaj era woman safety | esakal

अत्याचाराचे वाढते प्रमाण

पण हल्ली महिलांवर होणाऱ्या अत्याचाराचे प्रमाण वाढले आहे.

rape cases in india | esakal

स्वारगेट येथील अत्याचाराची घटना

याचे आणखी एक उदाहरण आहे पुण्यातील स्वारगेट येथे घडलेली अत्याचाराची घटना.

swargate rape case | esakal

कठोर शासन

छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात महिलेशी गैरवर्तन करणाऱ्यांना कठोर शासन केलं जायचं.

tough punishements of shivaji maharaj era | esakal

महिलेसोबत गैरकृत्य

स्वराज्याची स्थापन केली त्या सुमारास एका गावच्या पाटलाने व्याभिचार केल्याचा गुन्हा त्यांच्यासमोर आला. त्यावेळी त्याचा एक हात व एक पाय तोडून महाराजांनी कडक शिक्षा केली होती.

ranje village bhikaji gujar shiavaji maharaj story | esakal

चौरंग शिक्षा

चौरंग शिक्षा म्हणजे कोणती साधी शिक्षा नव्हे. त्या काळातील ही सर्वात कठोर शिक्षा होती. ज्यात हात आणि पाय कलम केले जायचे.

chauranga punishment | esakal

हातपाय कलम करणे

स्वराज्याशी बेइमान होणाऱ्या अधिकाऱ्यांना ते कडक शासन करीत असत. अफजलप्रकरणी खंडोजी खोपडे या देशमुखाचे हातपाय तोडून त्यांनी बेइमानीचे फळ दिले होते.

shivaji maharaj era rape punishment | esakal

खाफीखानचे लेखन

खाफीखान लिहितो की, 'शत्रू पक्षाकडील श्री सैनिकांनी पकडून आणली तर त्या स्त्रीचा सन्मान करून महाराज तिला तिच्या नातलगांकडे पाठवून देत असत.

chhatrapati shivaji maharaj life history | esakal

ब्लड प्रेशरचा त्रास असल्यास चुकूनही खावू नयेत 'ही' फळे

high blood pressure avoid these fruits | esakal
येथे क्लिक करा