Aarti Badade
आज 'जय भीम' हा केवळ एक शब्द राहिला नसून, तो कोट्यवधी लोकांसाठी स्वाभिमान, समता आणि क्रांतीचा एक प्रबळ विचार बनला आहे.
History of Jai Bhim slogan
Sakal
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे मूळ नाव 'भीमराव' होते. त्यांच्या कार्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आणि त्यांच्या स्मरणार्थ 'जय भीम' हा नारा जन्माला आला.
History of Jai Bhim slogan
Sakal
हा ऐतिहासिक नारा बाबू हरदास एल. एन. यांनी दिला. ते बाबासाहेबांचे अत्यंत निष्ठावान सहकारी आणि चळवळीतील सक्रिय नेते होते.
History of Jai Bhim slogan
sakal
१९३५ च्या सुमारास बाबू हरदास यांनी 'जय भीम' या शब्दाची गुंफण केली आणि बघता बघता या एका शब्दाने संपूर्ण चळवळीत चैतन्य निर्माण केले.
History of Jai Bhim slogan
Sakal
बाबू हरदास यांनी नाशिकचा काळाराम मंदिर सत्याग्रह आणि महाडचा चवदार तळे सत्याग्रह यांसारख्या ऐतिहासिक आंदोलनांमध्ये बाबासाहेबांच्या खांद्याला खांदा लावून काम केले.
History of Jai Bhim slogan
Sakal
समता सैनिक दलाच्या माध्यमातून हा नारा गावोगावी पोहोचला. शिस्तबद्ध सैनिकांच्या अभिवादनाचा हा अधिकृत आवाज बनला आणि घराघरात पोहोचला.
History of Jai Bhim slogan
Sakal
महाराष्ट्रातून सुरू झालेला हा जयघोष आज संपूर्ण भारतभर आणि परदेशातही स्वाभिमानाचे प्रतीक म्हणून मोठ्या अभिमानाने दिला जातो.
History of Jai Bhim slogan
Sakal
Chanakya Niti for success
sakal