छत्रपती शिवाजी महाराजांनी पत्र लिहलेला पहिला मावळा कोण? आजही आहे दुर्लक्षित...

Sandip Kapde

प्रारंभ

शिवाजी महाराजांचा पहिला दुर्लक्षित राहिलेला मावळ कोण होता, हा इतिहासातील एक रोमहर्षक प्रश्न आहे.

shivaji maharaj

|

esakal

पत्र

शिवरायांनी स्वतः लिहलेलं पहिलं पत्र या मावळ्यालाच पाठवलेलं होतं.

shivaji maharaj

|

esakal

स्वराज्य

‘हिंदवी स्वराज्य’ या संकल्पाचे बीज पेरणारे पहिले पत्र ह्याच मावळ्याला लिहले गेले.

shivaji maharaj

|

esakal

निष्ठा

गर्दन मारण्याची धमकी मिळूनही, या मावळ्याने शिवरायांची साथ कधीच सोडली नाही.

shivaji maharaj

|

esakal

फरार

घरदार सोडून तो काही काळ फरार झाला, पण महाराजांच्या कार्याशी अभंग राहिला.

shivaji maharaj

|

esakal

गाथा

स्वराज्याच्या उदयापासून मराठेशाहीच्या अस्तापर्यंत त्याची निष्ठा अढळ राहिली.

shivaji maharaj

|

esakal

ओळख

हा दुर्लक्षित पण पराक्रमी मावळ म्हणजे दादाजी नरस प्रभू गुप्ते.

shivaji maharaj

|

esakal

धमकी

शिवरायांना सामील झाल्यामुळेच दादाजींना शिरच्छेदाची धमकी देण्यात आली होती.

shivaji maharaj

|

esakal

वंश

दादाजींचे एक नातू पाणिपतच्या युद्धात बेपत्ता झाले.

shivaji maharaj

|

esakal

पत्रव्यवहार

शिवाजी महाराजांनी दादाजींना एकूण चार पत्रे लिहली होती.

shivaji maharaj

|

esakal

संदर्भ

यातील तीन पत्रे आदिलशाहीदरम्यानची असून, चौथं पत्र स्वतः शिवरायांनी लिहलेलं आहे.

shivaji maharaj

|

esakal

पुरावा

मराठेशाहीचे अभ्यासक प्रवीण भोसले यांनी या सर्व माहितीचा ऐतिहासिक पुरावा सादर केला आहे.

shivaji maharaj

|

esakal

मराठ्यांनी लाल किल्ल्यावर घडवले स्फोट अन् दिल्ली काबीज केली! जाणून घ्या रोमहर्षक इतिहास

Marathas blast at Red Fort

|

esakal

येथे क्लिक करा