भारतात पहिल्यांदा कुणी विमानाचे उड्डाण केले? या प्रवासाचा किस्सा ऐकलात का?

Mansi Khambe

विमान वाहतूक इतिहास

भारतातील विमान वाहतूक इतिहासाची सुरुवात मुंबईतील जुहू एअरोड्रोमपासून झाली असे मानले जाते.

Mumbai Juhu Aerodrome

|

ESakal

एअरोड्रोम

अरबी समुद्राच्या किनाऱ्यावर १९२८ मध्ये बांधलेले हे एअरोड्रोम भारतातील पहिले विमानतळ आणि पहिले मोठे नागरी विमान वाहतूक केंद्र मानले जाते.

Mumbai Juhu Aerodrome

|

ESakal

मुख्य हवाई क्षेत्र

ब्रिटीश काळात ते मुंबईचे मुख्य हवाई क्षेत्र म्हणून काम करत होते. दुसऱ्या महायुद्धात महत्त्वाची भूमिका बजावत होते.

Mumbai Juhu Aerodrome

|

ESakal

हवाई मेल सेवा

सुरुवातीच्या हवाई मेल सेवा आणि लहान विमाने येथून चालवली जात होती. १५ ऑक्टोबर १९३२ रोजी, भारतीय विमान वाहतूक इतिहासात एक ऐतिहासिक अध्याय जोडला गेला.

Mumbai Juhu Aerodrome

|

ESakal

पासस मॉथ विमान

जेव्हा जे.आर.डी. टाटा यांनी कराची ते मुंबईपर्यंत पासस मॉथ विमान उडवले. हे विमान जुहू एअरोड्रोमवर उतरले.

Mumbai Juhu Aerodrome

|

ESakal

हवाई सेवेची सुरुवात

ज्यामुळे भारतातील पहिल्या नियोजित व्यावसायिक हवाई सेवेची सुरुवात झाली.१९४८ नंतर, विमान तंत्रज्ञानात प्रगती झाली आणि मोठी विमाने सुरू झाली.

Mumbai Juhu Aerodrome

|

ESakal

विमानतळाची आवश्यकता

तेव्हा मुंबईला एका मोठ्या, अधिक आधुनिक विमानतळाची आवश्यकता होती. यामुळे जवळच्या सांताक्रूझ विमानतळाचा विकास झाला.

Mumbai Juhu Aerodrome

|

ESakal

जुहू एअरोड्रोम

जो आता छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ म्हणून ओळखला जातो. जुहू एअरोड्रोम नियमित व्यावसायिक उड्डाणे चालवत नाही, परंतु ते कार्यरत आहे.

Mumbai Juhu Aerodrome

|

ESakal

महत्त्वाचा भाग

अशाप्रकारे, ते भारताच्या विमान वाहतूक इतिहासाचा आणि वर्तमानाचा एक महत्त्वाचा भाग आहे.

Mumbai Juhu Aerodrome

|

ESakal

जगातील पहिले विमानतळ कधी आणि कुठे बांधले गेले?

World First Airport

|

ESakal

येथे क्लिक करा