औरंगजेब का बनला होता शाकाहारी?

Shubham Banubakode

खाद्यपदार्थ

जेव्हाही मुघल काळातील खाद्यपदार्थांची चर्चा होते. तेव्हा चिकन, मटण, मासे अशा मांसाहारी पदार्थांचा उल्लेख होतो.

why aurangzeb became vegetarian | esakal

मांसाहार

बहुतेक मुघल सम्राट मांसाहार करायचे असा सर्व साधारण समज आपल्याकडे आहे. मात्र, हे तितकं सत्य नाही.

why aurangzeb became vegetarian | esakal

शाकाहारी

अकबर, जहांगीर किंवा औरंगजेबसुद्धा शाकाहारी खाद्यपदर्थांचे चाहते होते.

why aurangzeb became vegetarian | esakal

मुर्ग मुस्ललम

सुरवातीच्या काळात औरंगजेबाला मुर्ग मुस्ललम प्रचंड आवडायचं.

why aurangzeb became vegetarian | esakal

पत्र

औरंगजेबाने एकदा त्याच्या मुलाला पत्र लिहिलं होतं, त्यात त्याने खिचडी आणि बिर्याणीचा उल्लेख होता.

why aurangzeb became vegetarian | esakal

बिर्याणी

यात पत्रात त्याने बिर्याणी बनवणाऱ्या सुलेमान नावाच्या खानसामाला माझ्याकडे पाठव, असंही सांगितलं होतं.

why aurangzeb became vegetarian | esakal

युद्धात गुंतला

मात्र मुघल बादशहा झाल्यानंतर तो युद्धात असा गुंतला की हळूहळू त्याची मांसाहाराची सवय सुटली.

why aurangzeb became vegetarian | esakal

हिरव्या भाज्या

औरंगजेबाच्या किचनमध्ये मोठ्या प्रमाणात हिरव्या भाज्या आणि फळं राहायची.

why aurangzeb became vegetarian | esakal

आंबे

औरंगजेबाला आंबे प्रचंड आवडायचे.

why aurangzeb became vegetarian | esakal

पुलाव

औरंगजेबाला गव्हापासून बनवलेले कबाब आणि चन्याच्या दाळीपासून बनवलेला पुलावही प्रचंड आडवडायचा.

why aurangzeb became vegetarian | esakal

शिवरायांनी कसा ठरवला होता Income Tax? दलालांची फळी केली होती नेस्तनाबूद

shivaji Maharaj's income tax policy | esakal
हेही वाचा -